ज्या क्षणाला राहुल गांधी ने अकलेचे तारे तोडत सावरकरांवर टीका केली होती त्या क्षणापासून महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याने मग तो कोणत्याही पक्षाचा धर्माचा असो त्याने निषेध तरी व्यक्त करायला पाहिजे होता..
पण इथेही देशासाठी त्याग करताना जात आडवी येते..प्रश्न विचारले जातात राजू शेट्टी सारख्या व्यक्ती कडून की ब्राम्हणामधू न किती जन फौज मधे गेले..
त्यामुळं कधी कधी जातीपेक्षा धर्मवाद चांगला असे वाटायला लागते..पण त्याचेही समर्थन करणे अयोग्य..
सावरकर योग्य की अयोग्य असे वाद रंगवले जातात एबीपी माझावर आणि टीआरपी घसरला की माफीनामा..अशे हे pseudo secular फक्त आणि फक्त शिक्षेच्या लायक आहेत
ने मजसी परत मातृभूमीला म्हणताना किती तळमळला असेल त्याचा जीव.. हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक ही ब्राम्हणांसाठी नव्हती तर देशासाठी होती..
सावरकर ह्यांनी स्थापन केलेले अभिनव भारत.. मित्रमेळा आणि त्यांच्या भावंडांनी देशासाठी अर्पण केलेले जीवन ह्यांचे मोल ह्या दिड दमडीच्या राहुल ने करावे आणि त्यावर सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने चुप्पी साधावी हे अनाकलनीय..
मग आता हे काही दिवसांनी म्हणणार की भाजपा आणि शिवसेनेला की सावरकरांची मक्तेदारी तुमचीच का..कारण त्या वेळेस सावरकर मोठे झाले असतील..पण ज्या वेळेस सावरकर ह्यांच्या वर शिंतोडे उडत होते तेव्हा कुठे होते तुम्ही..
गोडसे ने गांधींना मारले म्हणून ब्राम्हण दहशतवादी होत नाहीत पण उगीच प्रश्न केले जातात तुम्हाला गांधीचा देश हवा का गोडसे चा??
मग तर तथाकथित जाणता बारामतीकर पण म्हणतो की अर्ध्या चड्या बघायला लाऊ नको..म्हणून..
हीच ह्यांची मानसिकता.. आत्ता आत्ता पगडीवरून राजकारण चालू केले होते पण डाव फैल गेला..
राजस्थान मधील काँग्रेस सरकारने सावरकरांचे पाठ्यपुस्तक मधील स्थान काढले..
सावरकर देशासाठी लढले आणि संपूर्ण जीवन देशासाठी व्यतीत केले..ह्या बाबत शंका नाही..
पण साधा निषेधही व्यक्त नाही हा कसला एवढा लाचारपणा..देशासाठी..
हो..चुकीचे वागले असतील तर करा की टीका..
सूर्याजी पिसाळ सारख्या गद्दरला करा की टीका..त्याने काय मराठी जमात बदनाम नाही होत..पण सावरकर ह्यांच्या वर टीका कारण ते ब्राम्हण हे मनाला पटत नाही आणि रुचातही नाही..
पुरोगामी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकशाहीवादी नागरिकास नाहीच नाही..
ह्यांच्या बुध्दीचा आणि समाजातील घटकांचा आणि देशासाठी प्राण अर्पण केलेल्या प्रत्येक लहुचा काहीच संबंध नाही हे जाणवते..
सावरकर आणि इतर सर्व जे देशासाठी लढले झगडले आणि सर्व जीवन व्यतीत केले ह्या देशाच्या मंगल व्हावे ह्या भावनेने..हे माझे शब्द त्यांना अर्पण..
..
जय हिंद..
पण इथेही देशासाठी त्याग करताना जात आडवी येते..प्रश्न विचारले जातात राजू शेट्टी सारख्या व्यक्ती कडून की ब्राम्हणामधू न किती जन फौज मधे गेले..
त्यामुळं कधी कधी जातीपेक्षा धर्मवाद चांगला असे वाटायला लागते..पण त्याचेही समर्थन करणे अयोग्य..
सावरकर योग्य की अयोग्य असे वाद रंगवले जातात एबीपी माझावर आणि टीआरपी घसरला की माफीनामा..अशे हे pseudo secular फक्त आणि फक्त शिक्षेच्या लायक आहेत
ने मजसी परत मातृभूमीला म्हणताना किती तळमळला असेल त्याचा जीव.. हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक ही ब्राम्हणांसाठी नव्हती तर देशासाठी होती..
सावरकर ह्यांनी स्थापन केलेले अभिनव भारत.. मित्रमेळा आणि त्यांच्या भावंडांनी देशासाठी अर्पण केलेले जीवन ह्यांचे मोल ह्या दिड दमडीच्या राहुल ने करावे आणि त्यावर सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने चुप्पी साधावी हे अनाकलनीय..
मग आता हे काही दिवसांनी म्हणणार की भाजपा आणि शिवसेनेला की सावरकरांची मक्तेदारी तुमचीच का..कारण त्या वेळेस सावरकर मोठे झाले असतील..पण ज्या वेळेस सावरकर ह्यांच्या वर शिंतोडे उडत होते तेव्हा कुठे होते तुम्ही..
गोडसे ने गांधींना मारले म्हणून ब्राम्हण दहशतवादी होत नाहीत पण उगीच प्रश्न केले जातात तुम्हाला गांधीचा देश हवा का गोडसे चा??
मग तर तथाकथित जाणता बारामतीकर पण म्हणतो की अर्ध्या चड्या बघायला लाऊ नको..म्हणून..
हीच ह्यांची मानसिकता.. आत्ता आत्ता पगडीवरून राजकारण चालू केले होते पण डाव फैल गेला..
राजस्थान मधील काँग्रेस सरकारने सावरकरांचे पाठ्यपुस्तक मधील स्थान काढले..
सावरकर देशासाठी लढले आणि संपूर्ण जीवन देशासाठी व्यतीत केले..ह्या बाबत शंका नाही..
पण साधा निषेधही व्यक्त नाही हा कसला एवढा लाचारपणा..देशासाठी..
हो..चुकीचे वागले असतील तर करा की टीका..
सूर्याजी पिसाळ सारख्या गद्दरला करा की टीका..त्याने काय मराठी जमात बदनाम नाही होत..पण सावरकर ह्यांच्या वर टीका कारण ते ब्राम्हण हे मनाला पटत नाही आणि रुचातही नाही..
पुरोगामी महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकशाहीवादी नागरिकास नाहीच नाही..
ह्यांच्या बुध्दीचा आणि समाजातील घटकांचा आणि देशासाठी प्राण अर्पण केलेल्या प्रत्येक लहुचा काहीच संबंध नाही हे जाणवते..
सावरकर आणि इतर सर्व जे देशासाठी लढले झगडले आणि सर्व जीवन व्यतीत केले ह्या देशाच्या मंगल व्हावे ह्या भावनेने..हे माझे शब्द त्यांना अर्पण..
..
जय हिंद..

No comments:
Post a Comment